Ticker

6/recent/ticker-posts

स्वतंत्र पुर्वीचा मुस्लिम समाज आणी स्वतंत्र प्राप्ती नंतर चा मुस्लिम समाज यात फार मोठे अंतर आहे, हे अंतर आहे



🍈🇮🇳 *भारतीय मुस्लिम 🇮🇳
असलम इसाक बागवान, 
(८८०५४८५७१९)
✍️
स्वतंत्र पुर्वीचा मुस्लिम समाज आणी  स्वतंत्र प्राप्ती नंतर चा मुस्लिम समाज यात फार मोठे अंतर आहे, हे अंतर आहे 

नेतृत्वाचे* . १९४७ पुर्वी भारतात हजारो मुस्लिम नेते होईन गेले 

येथे सर्वांचे नावे लिहने अशक्य. 

परंतू काहि 
*समाजकंटकांनी* भारताचे दोन तुकडे केले भारत दोन हिश्यात विभागला गेला, 

या *फाळणीचे जवाबदार* व समर्थक यांना आजहि मानाचे स्थान आहे. 


असो तो आता आपला विषय नाही.अपला विषय आहे तो फाळणी नंतर हि जे मुस्लिम देश प्रेमा पोटि आणी तेव्हाचे आणी आज पर्यंत चे 

*एकमेव मुस्लिम* *नेते भारतरत्न भारताचे* *पहिले शिक्षण मंत्री* *मौलाना अबुल कलाम आझाद* यांच्या अहवाना नुसार भारतातच राहिलेले मुस्लिम. 


या समाजाच्या दुरगतीस सुरूवात तशी फाळणी नंतरच सुरू झाली ती आजता गायत सुरू आहेच. याला कारणहि तशीच आहेत 

सर्वात महत्त्वाचे या समाजाकडे *आज पर्यंत एकहि खंबिर नेतृत्व निर्माण* झाले नाही

 (एकद दुसरा अपवाद वगळला तर) किंबहुना तयार होऊनच दिला नाही, 

या समाजाचे प्रभुत्व कमी करण्यासाठी सर्वच बाजुनै *कटकारस्थान रचले* गेलै, 

शैक्षणिक सामाजिक, राजकीय या सर्व क्षेत्रात जाणूनबुजून मागास ठेवले गेले, प्रत्येक वेळी 

*दुय्यम वागणूक छोट्या* छोट्या गोष्टी चा प्रोपोगंडा करून *नामोहरण केले* गेले, 

यावेळीहि या समाजाची बाजु *स्पष्टपणे मांडणारे नेतृत्व नव्हतेच* . 


आजहि आम्ही गेले सात दशके *एकाच नेत्यावर आहोत.* 


११ नोहेंबर हे आमच्या एकमेव नेत्याची जयंती " 
ह्या जयती निमित्त मुस्लिम समाजाने एक प्रण केलाच पाहिजे 

की आमच्या एकमेव नेत्याची जयंती दर वर्षी जो पर्यंत मोठ्या प्रमाणावर साजरी करीत नाहीत तो *पर्यंत या* समाजातुन नेतृत्व निर्माण होणार नाही, 


छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन ज्या पद्धतीने संपूर्ण समाज एकवटला त्याच प्रमाणे 

आज मौलानाचा आदर्श घेऊन मुस्लिम समाज एकवटुन एक नवीन आणि खंबिर नेतृत्व बनेल आणि मुस्लिम समाज मुख्य *प्रवाहात प्रवेश* करेल. 


या लेखा द्वारे माझे संपूर्ण मुस्लिम समाज आणी सेक्युलर विचार धारेच्या मान्यवरांना अहवान आहे 

की या समाजाला मुख्यधारेत आणण्यासाठी 

मौलानाची जयंती भारताच्या छोटयातल्या छोट्या गावातून सजारी करून मुस्लिम समाजासमोर एक नेतृत्वाचे *आदर्श ठेवने हि काळाची गरजच