Ticker

6/recent/ticker-posts

कोरोना चा दुसरा भयानक टप्पा येणार आहे आणि आश्या वातावरणात महाराष्ट्र सरकार शाळा सुरू करणार आहे


कोरोना चा दुसरा भयानक टप्पा येणार आहे आणि आश्या वातावरणात महाराष्ट्र सरकार शाळा सुरू करणार आहे 

हा निर्णय कुठपर्यंत बरोबर आहे 


पहिले शहरात कोरोना पेशनट आढळत होते आता शाळा सुरू केल्या नंतर लहान चिमुकल्या 

लेकरांची काळजी कोण घेणार आणि
शहर खेडेगाव चे मुले 

जर एकत्र आले तर खेडेगाव मधून कोरोना संकर्णमन वाढ 

तर झपाट्याने हिणार कारण एकत्र कुटुंब ची संख्या खेडे गाव मध्ये ज्यास्त आहे

 मुबई मध्ये जसे  एकाच ठिकाणी 8ते 10 लोक आढळून येत होते 

त्याच प्रमाणे खडेगाव मध्ये एकत्रित कुटुंब आहे 

10 ते 15 लोक एकत्र च राहतात,, 

किती आवघड आणि मोठा प्रशन आहे ,,,हे संक्रमन थांबवणे किती अवघड होईल ,,

,bjp नेते कैलास खर्जुले हिंगोली 🙏