Ticker

6/recent/ticker-posts

किनवट शहरात प्रथमच् ऋतूनुसार अनुकूल अशा शरीरशुद्धी करणा-या वमन या पंचकर्माचे आयोजन केलं आहे


किनवट शहरात प्रथमच् ऋतूनुसार अनुकूल अशा शरीरशुद्धी करणा-या वमन या पंचकर्माचे आयोजन केलं आहे


कळत नकळत आजकाल वेगवेगळ्या स्वरूपात टाॅक्सीन्स शरीरात जातात 

याचाच परिणाम 

आज कॅन्सर,अ‍ॅलर्जी,वेगवेगळे प्रतिकार क्षमतेशी 

संबंधीत आजाराचे प्रमाण वाढले आहे 

व आधुनिक उपचार यावर तोकडे आहेत व त्या 

उपचाराचाही साईड इफेक्ट वेगळाच.

ही वेळ टळावी यासाठी शरीरशुद्धी अर्थातच् 

"सर्व्हिसिंग आवश्यकच्. त्यासाठीच् आहे.
"""""""""""""""वमन"""""""""""""