Ticker

6/recent/ticker-posts

आपले शासन करते जनहितार्थात कामे करत नसल्याचे दिसून येते।उदा.आपले राज्यात ईतर राज्य च्या तुलनेत लाईट चे दर किती तरी पटीने जास्तीचे आहेत


मित्रानो,
आपले शासन करते जनहितार्थात कामे करत नसल्याचे दिसून येते।


उदा.आपले राज्यात ईतर राज्य च्या तुलनेत लाईट चे दर किती तरी पटीने जास्तीचे आहेत,

असे असताना राज्याचे संबंधीत मंत्री महोदय यांचेच आदेशानव्ये  संबंधीत कर्मचारी 

वर्ग गरीबां कडून सावकारी  पद्धतीने विज बिले भरुन  घेत आहे।


गरीबांचे  घरांची,शेती ची लाईन कट करीत आहे।


जेव्हां आदरणिय खासदार,व
आदरणिय आमदार साहेबानी


लाईन न तोडण्याची सुचना संबंधीत विभाग प्रमुखानादेवूनही
कर्मचारी वर्ग मात्र जनतेस सळो 


कि पडो करुन सोडतआहे।
काय हे सरकारचे धोरण आहे। अशी ही सरकार 

कोरोणा काळात ही जनतेवर आर्थीक बोजा टाकत आहेत।।

धन्यवाद।।।।

  जय हिंद......जय महाराषष्ट्र।।।