Ticker

6/recent/ticker-posts

बेललोरी धानोरा (प्रतिनिधी) _घरालाआग लागून लाखो रुपयाचे नुकसान झाल्याची घटना दिग्रस ता किनवट येथे दिनांक 23 मे रोजी अंदाजे रात्री दोन वाजता घडली आहे.



बेललोरी धानोरा (प्रतिनिधी) _घरालाआग लागून लाखो रुपयाचे नुकसान  झाल्याची घटना दिग्रस ता किनवट येथे दिनांक 23 मे रोजी अंदाजे रात्री दोन वाजता घडली आहे.
  

    दिग्रस येथील शेतकरी माधव सदाशिव भैराट याच्या घराला शाट सर्किट मुळे रात्रि 2 च्या सुमारास आग लागली

 त्या मध्ये त्याच्या घरातिल वर्षभर खाण्यासाठी साठउन ठेवलेले 

अन्नधान्य व सुमन फायनस कडुन उचलेले 29000 रुपये घरातिल 30000 रुपये

 अशी एकूण 59000 नगदी पैसे, 5 ग्राम सोने व 10 तोळे चादि व घरातील इतर सामान जळुन राख झाले आहे 

तसेच तट्याचे असलेले घर व त्यावरील पत्रे जळून खाक झाली आहेत 

या घटनेमुळे,त्याचे कुटुंब आज उघड्यावर आले आहे.
   

 शासनाणे त्यांच्या घराच्या पंचनामा करुन त्याना तात्काळ आर्थिक मदत करिवि 

आशि मागनि माधव भाईराट यांनी तहसीलदार किनवट 

उपविभागीय अधिकारी किनवट व उप अभियंता वीज वितरण कंपनी बोधडी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.