Ticker

6/recent/ticker-posts

श्री साईबाबा संस्थान किनवट च्या वतीने गरजूंना अन्नधान्य किट चे वाटप


किनवट कोरोना महाभयंकर आजारात उद्भवलेल्या परिस्थितीत सर्वसामान्य गरिबांची उपासमार होऊ नये

 यासाठी श्री पवार गुरु स्वामीजी यांनी त्यांना घरपोच अन्नधान्याचे किट त्यात तांदूळ डाळ तेल 

तिखट मसाला साखर चहा पत्ती मीठ असे साहित्य आज त्यांनी गरजूंना वाटप केले.

श्री साईबाबा संस्थान किनवट च्या वतीने गरजूंना नेहमी अन्न वस्त्र आरोग्य सेवा पुरवली जाते 

त्यासोबतच नित्य अन्नदान या संकल्प अभियानाच्या माध्यमातून रोज शेकडो गरीब 

निराधार गरजूंना जेवण दिले जाते 
आज सायंकाळी गंगानगर भागातील व शहरातील इतर भागात कोरणा-या महाभयंकर 

आजारात संकटात उद्भवलेल्या परिस्थितीत सर्वसामान्य गरिबांची उपासमार होऊ नये

 यासाठी श्री पवार गुरु स्वामीजी यांनी त्यांना घरपोच अन्नधान्याचे किट त्यात तांदूळ डाळ तेल 

तिखट मसाला साखर चहा पत्ती मीठ असे साहित्य आज त्यांनी गरजूंना वाटप केले 
श्री पवार गुरुस्वामी यांनी नेहमी सर्वसामान्य 

गरीब माणसाच्या प्रसन्ना समोर जाऊन त्यांची गरज भागवली त्यांच्या या कार्याला सलाम