Ticker

6/recent/ticker-posts

प्रधानमंत्री घरकुल आवास योजनातील शेवटचा टप्पा घरकुल लाभार्थ्यांन मिळावा यासाठी सहायक जिल्हाधिकाऱ्यां मार्फत नगर विकास मंत्र्याना निवेदन नगरपालिकेस पुर्णवेळ मुख्याधिकारी नियुक्त करण्याची मागणी


शहर प्रतिनिधी किनवट :

किनवट शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलचे काम झालेल्या लाभार्थी तिसऱ्या टप्या पासुन वंचीत असुन त्या अभावी त्यांची उरलेली कामे प्रलंबीत आहे .

ऐन पावसाळ्यात त्यांना कठीण
 परीस्थीतीत 

दिवस काढावे लागत आहे सदरील समस्येकडे लोक प्रतिनिधी गांभीर्याने 

लक्ष देत नसल्याने गरीबांची साधी 
विचारपुस देखील केल्या जात नाही .


सध्या किनवट नगर परिषदेला कायम पुर्ण वेळ मुख्याधिकारी उपलब्ध नाही प्रभारी मुख्याधिकारी यांच्या कडे
 किनवट -माहुर दोन तालुके असल्याने ते दोन्हीकडे लक्ष देण्यात कमी पडत आहेत 

तरी उरलेल्या तिसऱ्या टप्प्यातील
 बिलाचे पैसे लाभार्थ्यांना मिळावे 

यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर सेवक जाहिरोद्दीन खान यांनी थेट नगर विकास मंत्र्यांना सहायक जिल्हाधिकारी मार्फत निवेदन दिले आहे