Ticker

6/recent/ticker-posts

सर्व भागात जमावबंदी व रात्री अकरा ते पहाटे पाच वाजेपर्यंत राज्यात नाइट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे

रविवार मध्यरात्रीपासून राज्यात नवे नियम लागू  

नागरिकांनो काळजीपूर्वक वाचा नवे नियम  

ठाणे : राज्य सरकारने रविवार मध्यरात्रीपासून राज्यात नवी नियमावली लागू केली आहे. 

त्यानुसार पहाटे पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत राज्यातील 

सर्व भागात जमावबंदी व रात्री अकरा ते पहाटे पाच वाजेपर्यंत राज्यात नाइट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

#सविस्तर नियम पुढीलप्रमाणे

पर्यटनस्थळे, स्विमिंग पूल, उद्याने, स्पा पूर्णपणे बंद  

हॉटेल रेस्टॉरंट व चित्रपटगृहे ५० टक्के क्षमतेने रात्री दहा पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी

खाजगी कार्यालय व सलून ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी  

लग्नकार्यासाठी ५० व अंत्यविधीसाठी २० जणांना परवानगी  

दोन डोस घेतलेल्या नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा अधिकार