Ticker

6/recent/ticker-posts

पावसाळा तोंडावर आला आहे शेतकऱ्यांचे हाल पावलेल्या सुद्धा जात नाही कांद्याला भाव नाही शेतकरी फार मोठा अडचणी त सापडला आहे

.पावसाळा तोंडावर आला आहे शेतकऱ्यांचे हाल पावलेल्या सुद्धा जात नाही कांद्याला भाव नाही शेतकरी फार मोठा अडचणी त सापडला आहे

 एका बाजूला शेतीची कामगिरी तोंडावर आली असुन कांदा ला भाव नाही शेतकरी संघटनेचे नेते गिरिधर देशमुख 

यांनी एस डी ओ साहेब खामगाव यांना निवेदन दिले आहे यावेळी बोलताना गिरधर देशमुख बोलताना दिसून आले
पावसा आल्यानंतर शेतकऱ्यांच्या नुकसान होत आहे हरभरा तुवर दाल कांदा हे

 सर्वे पिक नुकसान देत आहे त्यामध्ये सर्वे शेतकऱ्यांना एक निवेदन कांद्याचे भाव वाढवा याकरिता गिरीधर देशमुख

 शेतकरी संघटना चे अध्यक्ष यांनी एक निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना दिले आणि सर्व शेतकरी उपस्थित होते
 
जिल्हा प्रतिनिधी गजानन धंदरे बुलढाणा जिल्ह्यातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क 9850835306