किनवट (ता.प्र.) शहरात प्लॉट खरेदी विक्री च्या अर्थिक व्यवहारावरून कोल्हे कुटुंबातील ५ जन व व्यापारी बंधू बंडू कंचर्लावार श्रीकांत भूमना कंचर्लावार यांच्यात वाद होवून १२ डिसेंबर रोजी हानामारी झाली.
त्यात श्रीकांत कंचर्लावार गंभिर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी हैदराबाद येथे दाखल केले होते.
तीथे उपचार चालू असता त्यांचा २७ डिसेंबर रोजी मृत्यू झाला. हे प्रकरण पोलिस निरीक्षक अभिमन्यू साळुंके
यांनी योग्य प्रकारे न हाताळल्याचा आरोप करत त्यांच्या विरुध कारवाईची मागणी कंचर्लावार च्या नातेवाईकांनी केल्याने त्यांची उंचल बांगडी करण्यात आली.
त्यांच्या ठिकाणी नियंत्रण कक्षातील पोलिस निरीक्षक दिपक अंबादास बोरसे यांची आज किनवट पोलिस स्टेशन
येथे तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे.
तसा आदेश पोलिस अधिक्षक नांदेड