Ticker

6/recent/ticker-posts
यशस्वी सापळा कार्यवाही* युनिट  नांदेड ➡ *तक्रारदार   पुरुष, वय 56 वर्षे आरोपी  *बालासाहेब नरोबा पांढरे, वय 56 वर्षे, व्यवसाय नोकरी पोलीस हेड कॉन्स्टेबल/1805, पोलीस स्टेशन किनवट, जि. नांदेड रा.  कमलाई नगर, हदगाव ता. हदगाव,जि. नांदेड
किनवट प्रतिनिधी मागील सुमारे 55वर्षापासून वहिती करत असलेल्या शेतातील उभ्या पिकांमध्ये खड्डे खोदून नुकसान करणाऱ्या व सदर शेतीत बेकायदेशीर रित्या प्लॉटिंग काढण्याच्या उद्देशाने गावातील नागरिकांकडून पैसे घेऊन नमुना क्रमांक 8 ला नोद करणाऱ्या पेंदा येथील ग्रामसेवकावर त्वरित निलंबनाची कार्यवाही करावी अन्यथा
किनवट शहरात २० दिवसा पासुन विद्युत पुरवठा कमीजास्त दाबाने होत असल्याने विजेवर चालणारी उपकरणे खराब झाली
किनवट नगर परीषद कडील सुभाष नगर जलशुध्दीकरण  केंद्र येथील मुख्य जलकुंभ (क्षमता१२ लक्ष लिटर) टाकी चे आतील साचलेले गाळ मोठ्या प्रमाणात होते ते गाळ  दि.१७/३/२०२३ रोजी पाण्याची टाकी स्वच्छ  करण्याचे काम
अत्यंत दुःखद घटना किनवट पंचायत समितीचे माजी उपसभापती मनमिळाऊ व्यक्तिमत्व भाऊराव पांडू राठोड यांचे आत्ताच किनवट येथील सुंदर रुग्णालयात हरदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याचे वार्ता कळताच मनाला दुःख झाला भाऊराव राठोड
किनवट  इस्लापूर बोधडी व मांडवी तालुके करून किनवटला जिल्ह्याचा दर्जा द्यावा अशी किनवटवासीयांची मागणी आहे
जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी पंचायत समिती किनवट येथे ग्रामसेवक संघटना, तसेच लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना, विस्ताराधिकारी संघटना, कार्यालयीन अधीक्षक संघटना ,लेखा कर्मचारी संघटना, चतुर्थ कर्मचारी संघटना चे अधिकारी व कर्मचारी 14मार्च पासुन बेमुदत संपावर गेले आहेत
किनवट येथील समाजसुधारक संत गाडेबाबांचे स्मारक झाले घाणीचे साम्राज्य ज्या महापुरुषाने स्वच्छता अभियान भारत भर राबिवले,
किनवट (ता.प्र.)सेवा सहकारी सोसायटी संस्था मलकवाडी येथे सदर संस्थेची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीमध्ये शेतकरी विकास पॅनल ने दणदणीत, एकतर्फी विजय मिळवत 12 पैकी 12 शेतकरी विकास पँनल चे उमेदवार निवडून आले
उनकेश्वर पैनगंगा नदीवरील अर्धवट कोल्हापुरी बॅरेज कडे स्थानिक राजकारण्याचे दुर्लक्ष.  किनवट lप्रतिनिधी. श्रीक्षेत्र उनकेश्वर  आदिवासी पेसा किनवट व घाटंजी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरु पाहणारा उनकेश्वर येथील  पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बॅरेंज चे अर्धवट काम गेल्या 13 वर्षापासून प्रशासनाने मुल्याकना पेक्षा जास्त निधी गुत्तेदाराच्या घशात घातल्याने रखडला